गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आता 'स्मार्ट ग्राम योजना'
राज्यात जलयुक्तशिवार
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्याच्या ग्रामविकास मंत्रीपंकजा मुंडे यांनी आता राज्यातील
ग्रामपंचायती सुप्रशासन आणि मुलभूतसुविधांनी
युक्त, विकास योजनांची
प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या, अपारंपरीकऊर्जा, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य अशा विविध
सुविधांनी युक्त करण्याचानिर्णय घेतला आहे.
यासाठी ग्रामविकास विभागामार्फत स्मार्ट ग्राम योजनेचीआखणी करण्यात येत असून याबाबत श्रीमती
पंकजा मुंडे यांच्या शासकीयनिवासस्थानी
ग्रामविकास विभागामार्फत सादरीकरण करण्यात आले. स्मार्ट ग्रामयोजनेच्या माध्यमातून राज्यातील
ग्रामपंचायतींना सक्षम आणि स्मार्ट बनवूनग्रामविकासाच्या
चळवळीला गतिमान केले जाईल, असे यावेळी श्रीमती
मुंडे यांनीसांगितले.
सादरीकरणावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज
यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यशासनाच्या ग्रामविकास
विभागामार्फत गावांच्या विकासासाठी सध्या विविधयोजना राबविल्या जात आहेत. तसेच
शासनाच्या विविध विभागांकडूनही ग्रामविकासविषयक
विविध योजनांची अंमलबजावणी होत आहेत. अशा विविध योजनांचे एकत्रीकरणकरून तसेच शासनाच्या विविध विभागांचा
समन्वय साधून स्मार्ट ग्राम योजनाराबविली जाईल. यासाठी
शासनामार्फत पुरेशा निधीची तरतुदही केली जाईल. शिवायया योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या
गावांना पुरस्कृतही केले जाईल, असेश्रीमती मुंडे यांनी सांगितले.
स्मार्टग्राम योजनेमध्ये
ग्रामपंचायत प्रशासनाचे सक्षमीकरण, विविध विकास योजनांचीअंमलबजावणी, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी, डिजीटलायजेशन, ग्रामपंचायतीचेसंगणकीकरण, अपारंपरीक ऊर्जा स्त्रोतांचा वापर, पर्यावरण रक्षण, वनीकरण, स्वच्छता, जलसंधारण, कुपोषणमुक्ती, आरोग्य अशा विविध घटकांच्या संपूर्णअंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत केले जाईल.
या सर्व मुलभूत सुविधांनी युक्त, आरोग्याने परिपूर्ण
अशी गावे निर्माण करण्याचा आपला मानस असून यासाठीराज्यात स्मार्ट ग्राम योजना प्रभावी
पद्धतीने राबविली जाईल, असे श्रीमतीपंकजा मुंडे म्हणाल्या.
यासाठीग्रामविकास
विभागामार्फत राज्यातील ग्रामपंचायतींचा सूक्ष्म अभ्यासकरण्यात आला असून ग्रामपंचायतींचे
वर्गीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंतपुरस्कार
प्राप्त ग्रामपंचायती, निमशहरी ग्रामपंचायती, ५ हजार पेक्षा जास्तलोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या किंवाआदिवासीबहूल ग्रामपंचायती आणि
सर्वसामान्य ग्रामपंचायती असे वर्गीकरण करूनत्या त्या अनुषंगाने ग्रामपंचायती
स्मार्ट बनविल्या जातील. तसेच राज्याच्याविविध
भागाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करूनत्यानुसार त्या त्या भागात वेगवेगळ्या
निकषांनुसार स्मार्ट ग्रामची चळवळराबविली जाईल, असे श्रीमती पंकजा मुंडे यांनी सांगितले.
राज्यात जलयुक्तशिवार
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्याच्या ग्रामविकास मंत्रीपंकजा मुंडे यांनी आता राज्यातील
ग्रामपंचायती सुप्रशासन आणि मुलभूतसुविधांनी
युक्त, विकास योजनांची
प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या, अपारंपरीकऊर्जा, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य अशा विविध
सुविधांनी युक्त करण्याचानिर्णय घेतला आहे.
यासाठी ग्रामविकास विभागामार्फत स्मार्ट ग्राम योजनेचीआखणी करण्यात येत असून याबाबत श्रीमती
पंकजा मुंडे यांच्या शासकीयनिवासस्थानी
ग्रामविकास विभागामार्फत सादरीकरण करण्यात आले. स्मार्ट ग्रामयोजनेच्या माध्यमातून राज्यातील
ग्रामपंचायतींना सक्षम आणि स्मार्ट बनवूनग्रामविकासाच्या
चळवळीला गतिमान केले जाईल, असे यावेळी श्रीमती
मुंडे यांनीसांगितले.
सादरीकरणावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज
यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यशासनाच्या ग्रामविकास
विभागामार्फत गावांच्या विकासासाठी सध्या विविधयोजना राबविल्या जात आहेत. तसेच
शासनाच्या विविध विभागांकडूनही ग्रामविकासविषयक
विविध योजनांची अंमलबजावणी होत आहेत. अशा विविध योजनांचे एकत्रीकरणकरून तसेच शासनाच्या विविध विभागांचा
समन्वय साधून स्मार्ट ग्राम योजनाराबविली जाईल. यासाठी
शासनामार्फत पुरेशा निधीची तरतुदही केली जाईल. शिवायया योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या
गावांना पुरस्कृतही केले जाईल, असेश्रीमती मुंडे यांनी सांगितले.
स्मार्टग्राम योजनेमध्ये
ग्रामपंचायत प्रशासनाचे सक्षमीकरण, विविध विकास योजनांचीअंमलबजावणी, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी, डिजीटलायजेशन, ग्रामपंचायतीचेसंगणकीकरण, अपारंपरीक ऊर्जा स्त्रोतांचा वापर, पर्यावरण रक्षण, वनीकरण, स्वच्छता, जलसंधारण, कुपोषणमुक्ती, आरोग्य अशा विविध घटकांच्या संपूर्णअंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत केले जाईल.
या सर्व मुलभूत सुविधांनी युक्त, आरोग्याने परिपूर्ण
अशी गावे निर्माण करण्याचा आपला मानस असून यासाठीराज्यात स्मार्ट ग्राम योजना प्रभावी
पद्धतीने राबविली जाईल, असे श्रीमतीपंकजा मुंडे म्हणाल्या.
यासाठीग्रामविकास
विभागामार्फत राज्यातील ग्रामपंचायतींचा सूक्ष्म अभ्यासकरण्यात आला असून ग्रामपंचायतींचे
वर्गीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंतपुरस्कार
प्राप्त ग्रामपंचायती, निमशहरी ग्रामपंचायती, ५ हजार पेक्षा जास्तलोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या किंवाआदिवासीबहूल ग्रामपंचायती आणि
सर्वसामान्य ग्रामपंचायती असे वर्गीकरण करूनत्या त्या अनुषंगाने ग्रामपंचायती
स्मार्ट बनविल्या जातील. तसेच राज्याच्याविविध
भागाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करूनत्यानुसार त्या त्या भागात वेगवेगळ्या
निकषांनुसार स्मार्ट ग्रामची चळवळराबविली जाईल, असे श्रीमती पंकजा मुंडे यांनी सांगितले.
E45C7BAB15
ReplyDeletekiralık hacker
hacker arıyorum
kiralık hacker
hacker arıyorum
belek
C37817DA08
ReplyDeletesteroid sipariş
Canlı Cam Show
sigarillo satın al